भारत विरुद्ध चीन संघर्ष : जनतेला खरी माहिती मिळू नये म्हणून भारतीय वृत्तपत्रे, वेब साईट वर चीनची बंदी

| मुंबई / नवी दिल्ली | भारतीय वेबसाईट आणि वृत्तपत्रांवर बंदी घातली आहे. भारताने चीनच्या ५९ ॲपवर बंदी आणण्यापूर्वीच चीनने यासंदर्भात निर्णय घेतला आहे. एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात माहिती दिली आहे. चीनचे मुखपत्र... Read more »

वाचा : आजपासून हे आहेत आर्थिक बाबींशी निगडित बदल..

| मुंबई | कोरोना व्हायरसच्या संकटकाळात १ जुलैपासून आर्थिक आणि बँकिंग व्यवहारात होणाऱ्या बदलामुळे तुमच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. हे नियम अशावेळी माहित असणे आवश्यक आहे. या बदलणाऱ्या नियमांमध्ये आर्थिक वर्ष २०१९... Read more »

कोरोना नक्की कुठून आला..? WHO घेणार शोध

| मुंबई / जिनिव्हा | कोरोना विषाणूची निर्मिती चीनमध्ये झाली का, चीनमधूनच याचा प्रसार झाला का, आदी मुद्यांबाबत चौकशी करण्यासाठी आता जागतिक आरोग्य संघटने (डब्ल्यूएचओ – WHO चे एक पथक चीनमध्ये दाखल... Read more »

…हा काय पोरकटपणा आहे..! जितेंद्र आव्हाड यांची केंद्रावर टीका..!

| ठाणे | लडाख सीमेवरील धुमश्चक्रीनंतर भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सोमवारी टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. यावरून राष्ट्रवादी... Read more »

अजित डोवाल यांच्या संस्थेचे ९ चिनी संस्थांशी जवळून सबंध..!

| मुंबई | गलवान खो-यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये हाणामारी झाल्यानंतर लडाख सीमारेषेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहेत. गलवान खो-यातील चकमकीत भारतीय सैन्यातील २० जवानांना वीरमरण प्राप्त झाले. त्यानंतर, देशभराती चीनविरुद्ध तीव्र... Read more »

Tiktok सह ५९ चिनी अॅप वर भारताची बंदी..!

| नवी दिल्ली | केंद्र सरकारने Tiktok, शेयर इट सह या ५९ App वर बंदी घातली आहे. सरकारचा हा सर्वात मोठा निर्णय़ मानला जात आहे. सरकारने अनेक लोकप्रिय चीनी अॅपवर बंदी घातली... Read more »

भाजप अडचणीत आले की पवार मदतीला कसे येतात, हा प्रश्न आहे – बाळासाहेब थोरात

| मुंबई | भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा विरोध केल्याने काँग्रेस पक्षातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यावर  प्रतिक्रिया दिली... Read more »

कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ५८% – केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन

| नवी दिल्ली | भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ५८ टक्के झाले आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. एवढेच नाही तर सध्याच्या... Read more »

संसदेत या १९६२ पासून चर्चा करू, अमित शहा यांचा राहूल गांधींवर पलटवार..!

| मुंबई / नवी दिल्ली | गलवान खोऱ्यात जो संघर्ष झाला त्यावरुन राहुल गांधी यांनी ‘Surender Modi’ असा ट्विट केला. या ट्विटचा अमित शाह यांनी चांगलाच समाचार घेतला. जर चर्चाच करायची असेल... Read more »

भाजपने राजकीय साठमारी बाजूला ठेवावी – सामना तून हल्ला बोल..!

| मुंबई | भाजपचे दिल्लीतील प्रमुख नेते चीनवर केवळ शाब्दिक हल्ले करण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे सीमेवरील लाल माकडे पळून जातील, असे त्यांना वाटते. एवढेच नव्हे तर चीनच्या घुसखोरीबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना... Read more »