अबब : सोने ५० हजार पार..!

| नवी दिल्ली | एकीकडे लॉकडाऊनमधून दिलासा मिळाल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमती विक्रम नोंदवत असताना सोन्याच्या किंमतींनीही विक्रमी झेप घेण्यास सुरुवात केली आहे. आज सोन्याच्या दराने ५० हजाराचा आकडा पार केला असून दिल्लीमध्ये प्रति... Read more »

कर्मचाऱ्यांचा ट्विटर वॉर : जुन्या पेंशनच्या मागणीसाठी राष्ट्रव्यापी आंदोलन..!
#RestoreOldPension ह्या हॅशटॅग सह कर्मचारी लढणार ट्विटर वॉर

| मुंबई | कोरोना काळात देश व राज्य विविध संकटांना सामोरे जात असताना शासनयंत्रणेसोबत खांद्याला खांदा लावून कोरोना शी मुकाबला करण्याचे काम शासकीय कर्मचारी करत आहे. कोव्हिडयोद्धा म्हणून कधी टाळ्या, थाळ्या वाजवून,... Read more »

या राज्यात ३१ जुलै पर्यंत लॉक डाऊन..!

| मुंबई / कोलकाता | महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूनंतर आता पश्चिम बंगालमध्येही कोरोनाने वेगाने हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. येथे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता पश्चिम बंगाल... Read more »

इतिहासात पहिल्यांदा पेट्रोल पेक्षा डिझेल महाग..!

| नवी दिल्ली | देशात सलग १८ व्या दिवशी डिझेलच्या किंमती वाढ झाली आहे. परंतु पेट्रोलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत आज पहिल्यांदा असे झाले आहे की, डिझेलची किंमत पेट्रोल पेक्षाही... Read more »

रामदेव बाबांच्या पतंजलीच्या औषधाला केंद्राकडून स्थगिती..!

| मुंबई / नवी दिल्ली | कोरोनाचा उपचार शोधल्याच्या पतंजलीच्या दाव्यावर केंद्र सरकारने सध्या स्थगिती आणली आहे. केंद्राने म्हटले की, मीडियात पतंजली दावा केला आहे की, त्यांनी कोरोनाचे औषध शोधले आहे. दरम्यान,... Read more »

उध्दव ठाकरेंनी मोडले चिनी कंपन्यांसोबतचे करार, देशहिताला प्राधान्य

| मुंबई | चीनने विश्वासघात करत लडाखमधील गलवान घाटीमध्ये भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले होते. याचदिवशी महाराष्ट्र सरकारने चीनची सर्वात मोठी वाहन कंपनी ग्रेट वॉल मोटर्ससोबत... Read more »

देशात कोरोनाचा आलेख वाढतोय..

| नवी दिल्ली | देशात गेल्या चोवीस तासांमध्ये १५ हजारांपेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या आता ४ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. कोरोनामुळे देशात गेल्या चोवीस तासात ३०६ जणांचा... Read more »

सलमान खान मनी लॉंड्रीग आणि नेपोटीझ्म चा मुख्य सूत्रधार..

| मुंबई | सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सलमान खान विरोधात सोशल मीडियात रोष पाहायला मिळतोय. दरम्यान बिईंग ह्यूमन चॅरिटीच्या नावावर मनी लॉंड्रीग होत असल्याचा आरोप अनुराग कश्यपचा भाऊ आणि दबंगचा दिग्दर्शक अभिनव... Read more »

अशी आहे मी आणि माझे कल्याण रोजगार अभियान योजना..!

| मुंबई / नवी दिल्ली ] कोरोना लॉकडाउनमुळे विस्थापित झालेल्या मजुरांच्या रोजगारासाठी केंद्र सरकारनं नवीन कार्यक्रम हाती घेतला आहे. केंद्र सरकारच्या वतीनं मी आणि माझे कल्याण रोजगार अभियान सुरू केलं असून, पंतप्रधान नरेंद्र... Read more »

राहूल गांधी यांचे खोचक सवाल..!

| नवी दिल्ली | लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या चकमकीविषयी काँग्रेस नेता राहुल गांधी सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत. शनिवारी सलग चौथ्या दिवशी राहुल गांधींनी ट्विट केले आहे. चीनच्या आक्रमणापुढे पंतप्रधानांनी... Read more »