
| नवी मुंबई | कोरोना महामारीच्या काळात सर्वच स्तरातून पंतप्रधान , मुख्यमंत्री सहाय्यता कक्षात दानशूर व्यक्ती मदतनिधी जमा करत आहेत. सामाजिक भान जपत आपला खारीचा वाटा अनेक संस्था, व्यक्ती यांच्याकडून शासनापर्यंत पोहचत... Read more »

| मुंबई | सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन ४.० सुरू आहे. पहिल्या तीन लॉकडाऊनच्या तुलनेत चौथ्या लॉकडाउनमध्ये नियम थोडे शिथिल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने चौथ्या टप्प्याच्या लॉकडाऊनसाठी मार्गदर्शकतत्वे जाहीर केली आहेत. मुख्य... Read more »

| मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उपाययोजनांमुळे शाळा सुरू करता आल्या नाहीत तरी शिक्षण सुरूच राहिले पाहिजे. त्यादृष्टीने तज्ज्ञांशी चर्चा करून ‘ई लर्निंग’च्या माध्यमातून शिक्षण पद्धतीचा सर्वंकष आराखडा तयार करा, असे... Read more »

| मुंबई | राज्यातील ग्रीन झोनमध्ये लवकरच पुन्हा उद्योग सुरु होतील. परंतु, परराज्यातील कामगार गावी परतल्याने याठिकाणी मनुष्यबळाचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. राज्यातील भूमिपूत्रांनी या संधीचा फायदा घ्यावा. महाराष्ट्र पुन्हा उभा करु,... Read more »

| मुंबई | कोरोना आणि लॉकडाउन यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळे यातून सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही आवश्यक पावलं उचलावीत अश्या आशयाचे पत्र शरद पवार यांनी मोदींना लिहले आहे. शेतकऱ्यांना... Read more »

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अखेरीस विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याच्या आधीच उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतल्याने ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद राहणार की जाणार? याबाबतच्या... Read more »

| मुंबई & नवी दिल्ली | लॉकडाऊन झाल्यापासून दिल्लीत युपीएससीची तयारी करण्यासाठी गेलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी रेल्वेने काल घरी पोहचले.. संपूर्ण माहिती अशी की, जी विशेष ट्रेन रेल्वेने दिली होती त्या ट्रेनचा संपूर्ण... Read more »

| मुंबई | ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे रविवारी रात्री साडे अकराच्या सुमाराला निधन झाले. गेले काही दिवस त्यांना थोडा थकवा जाणवत होता. चार... Read more »

| मुंबई | आज राज्यामध्ये २४ तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये धक्कादायक वाढ झाली आहे. राज्यात आज झालेल्या ६३ मृत्यूंपैकी मुंबईत ३८, पुण्यात ९, औरंगाबाद शहरात ६, सोलापूर शहरामध्ये ३, रायगडमध्ये ३, आणि ठाणे... Read more »

| मुंबई | केंद्र सरकारकडून लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून नियमावलीदेखील जाहीर करण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात मेट्रो, रेल्वे, विमानसेवा बंदच राहणार आहे. तसंच... Read more »