
| मुंबई | अखेर राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. लॉकडाउनचा तिसरा टप्पा आज म्हणजेच १७ मे रोजी संपत असून केंद्राने आधीच लॉकडाउन वाढवला जाणार असल्याची घोषणा केली आहे. राज्य... Read more »

| ठाणे | ठाणे जिल्ह्यातील मुंबईला लागून असलेली ठाणे महानगरपालिकेत सध्या कोविड-१९ रुग्णांनी हजारांचा टप्पा देखील पार केला आहे. त्या अनुषंगाने कोरोना रुग्णांचा दिवसेंदिवस आकडा वाढतच जात असल्याने मुंबईमध्ये ज्याप्रकारे सात आयएएस... Read more »

| मुंबई | कोरोना संकटात साखर कारखान्यांच्या दुरावस्थेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीले होते. त्यावर निलेश राणे यांनी खोचक कमेंट केल्याने आमदार रोहित पवार आणि... Read more »

| मुंबई | मुंबईमधील कोरोनाचा हॉटस्पॉट असणाऱ्या धारावी येथे नियुक्त करण्यात आलेल्या ३७ वर्षीय सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) आणि एका ५७ वर्षीय सहाय्यक उपनिरीक्षकाचा (एएसआय) करोनासंसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये करोनाच्या... Read more »

| पुणे | कोरोनाची स्थिती पाहून ३० मे नंतर आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं. पुण्यात काल विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत... Read more »

| कोल्हापूर | कोरोनाचे थैमान काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. महाराष्ट्रामध्ये भारतातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आहे. एकट्या मुंबईमध्ये कोरोनाचे निम्म्याहून अधिक रुग्ण झाले आहेत, तर अनेक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.... Read more »

| मुंबई | महाराष्ट्र उद्योजक ब्युरोच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या कामगारांची नोंदणी. उद्योगांना कुशल, अर्धकुशल कामगार, मजूर आदी मनुष्यबळाचा एका आठवड्यात पुरवठा. @CMOMaharashtra @OfficeofUT @AUThackeray @iAditiTatkare @MahaDGIPR @ShivSena @NCPspeaks @INCMaharashtra — Subhash Desai... Read more »

| यवतमाळ | ‘कामाच्या ठिकाणी उडत येऊ का?’ असं म्हणणाऱ्या यवतमाळच्या महागावमधील लिपिकाला अखेर निलंबित करण्यात आलं आहे. महागाव तहसील कार्यालयात कार्यरत लिपिक अरुणकुमार खैरे हा अनेक दिवसांपासून गैरहजर होता. त्यामुळे महागाव... Read more »

| मुंबई | राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची बदनामी केल्याप्रकरणी एका वेबपोर्टल विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील सायबर पोलीस ठाण्यात राज्यपाल कार्यालयाकडून ही तक्रार दाखल करण्यात आली. मात्र... Read more »

| मुंबई | कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना संबोधित करताना आत्मनिर्भरतेसाठी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. सर्व घटकांचा विचार करून तयार करण्यात आलेल्या पॅकेजमुळे देश... Read more »