मोदींनी सांगितलेले स्वावलंबी भारताचे हे आहेत ‘ पाच ‘ खांब..!

| नवी दिल्ली | कोरोना विषाणू आणि देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला संबोधित केलं. लॉकडाऊन ३ चा कालावधी आता काही दिवसांनी म्हणजेच १७ मे रोजी संपणार आहे. त्या... Read more »

कोणते होते मोदींच्या आजच्या संवादातील मुद्दे..?

| नवी दिल्ली | कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊन 3.0 संपण्यासाठी काही दिवसांचा अवधी बाकी असताना मोदींनी लॉकडाऊन 4.0 चे संकेत दिले आहेत. लॉकडाऊन 4.0 बाबत 18... Read more »

आज पुन्हा मोदींची मुख्यमंत्र्यांशी चर्चा..!

| नवी दिल्ली | देशातील लॉकडाऊनचा शेवटचा आठवडा आजपासून सुरु झाला आहे. देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु असून १७ मे रोजी या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस असणार आहे. अशातच देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव... Read more »

संपादकीय : दारूविक्री निर्णय – योग्य की अयोग्य..!

कोरोना संकटामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. कोरोना संकटाशी दोन हात करताना कोणत्याही देशासमोर दोन संकटे निर्माण झाली आहेत.अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सरकारला सर्वप्रथम आठवण झाली ती मद्य विक्री करणाऱ्या दुकानांची.. तसे... Read more »

विशेष लेख – कोरोना संकट नि कोरोना काळातील शासकीय योजना..!

देशात कोणतीही आपत्ती आली तरी त्यात अधिक भरडला जातो तो गरीबच. कोरोना संकटा पूर्वीही अनेक संकट आपल्या देशावर आली. त्या संकट काळात जास्त आपत्तीत सापडला तो गरीब कष्टकरी वर्ग. आज करोना संकटात... Read more »

अबब..! वर्षाला इतकी दारू पितात मद्यपी..!

| मुंबई | देशभरात लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याला ४ मे पासून सुरुवात झाली. यासोबतच ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमधील कन्टेंन्मेंट क्षेत्र वगळता मद्यविक्रीला देखील सुरुवात झाली. काल राज्यात तीन ते चार लाख लिटर... Read more »

अर्थव्यवस्था पुनर्जिवित करण्यासाठी खर्च करणे हा सर्वात सोपा उपाय..
नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी यांचा राहुल गांधी यांच्या समवेतच्या संवादात उच्चार..!

| मुंबई | करोनामुळे रखडलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारने देशातील मोठ्या लोकसंख्येपर्यंत आर्थिक मदत पोहोचवणं गरजेचं असल्याचं मत नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी माडंलं आहे. गरीबांना तसंच... Read more »

कोरोनामूळे आर्थिक गर्तेत अडकलेल्या अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्यासाठी कठोर निर्णय..!
ना नवीन काम, ना बदली , ना शासकीय कार्यक्रम..

| मुंबई | कोरोनाचं संकट गहिरं झाल्याने राज्य सरकारने मोठे आर्थिक निर्णय घेतले आहेत. त्यानुसार राज्यात कुठल्याही प्रकारची नवी नोकरभरती होणार नाही. तसंच यावर्षी कुठल्याही कर्मचाऱ्याची बदली करण्यात येणार नाही. इतकंच नाही... Read more »

#ConvertNPStoGPF मोहिमेला अर्थतज्ञ रघुराम राजन यांचा ट्विटरद्वारे पाठिंबा.
मोहिमअंतर्गत लाखाहून अधिक ट्विटचा पाऊस..!

रघुराम राजन यांचे समर्थनार्थ ट्विट..!       कर्मचाऱ्यांची सामाजिक सुरक्षा सर्वात महत्वाची असून एनपीएस मध्ये ती नाही. त्यामुळे तिच्यातील गोंधळ कायम असल्याचे म्हणत आरबीआयचे माजी गव्हर्नर व जेष्ठ अर्थतज्ञ रघुराम राजन... Read more »

आर्थिक संकटाच्या काळात सरकारच्या डोक्यावर एनपीएस चे ओझे..!
ट्विटर वर #ConvertNPStoGPF हॅशटॅग वापरून सरकारचे लक्ष वेधणार -शिवाजी खुडे

| मुंबई : प्राजक्त झावरे पाटील & आशुतोष चौधरी |  कोरोना या सांसर्गिक महामारीच्या लॉकडाऊन मध्ये सरकारी तिजोरीत महसूल गोळा होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. यासोबतच सध्या राज्य व केंद्र शासनाला कोरोनाच्या... Read more »