![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2022/01/IMG-20220105-WA0019.jpg?resize=300%2C200&ssl=1)
| दैनिक लोकशक्ती ऑनलाइन / ठाणे | स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं हवेली तालुक्यातील तुळापूर येथील स्मृतीस्थळ, शिरुर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील स्मारक तसंच तूळापूर आणि वढु बुद्रुक परिसराचा विकास... Read more »
![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2021/06/IMG-20210626-WA0015.jpg?resize=300%2C200&ssl=1)
| कोल्हापूर | ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मराठा आरक्षण प्रश्नी भाष्य केले आहे. ५० टक्केपेक्षा जास्त आरक्षण असल्याने राज्याचा अधिकार राहिलेला नाही. मराठा आरक्षण प्रश्नी राज्याचे अधिवेशन बोलावण्यापेक्षा लवकरच पंतप्रधानांना मी विनंती... Read more »
![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2021/01/IMG-20210118-WA0008.jpg?resize=300%2C200&ssl=1)
| सोलापूर / महेश देशमुख | राजकारण हे एक क्षेत्र आहे. राजकारणाशिवाय युवकांना विविध क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत. त्या क्षेत्रातही युवकांनी आपले कर्तृत्व गाजवावे, छत्रपती संभाजी महाराजांना सहा ते सात भाषा अवगत... Read more »
![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2020/08/images-50-2020-08-17T164410.450.jpeg?resize=300%2C200&ssl=1)
| औरंगाबाद | औरंगाबाद महापालिका निवडणूक नामांतराच्या मुद्द्याभोवतीच घुटमळणार असल्याचे संकेत दिसत आहे. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा मुद्दा राज्याच्या राजकारणात दिवसेंदिवस तापताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नामांतराच्या मुद्द्यावरून चंद्रकांत... Read more »
![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2020/12/2020-12-07-19-53-06.jpg?resize=300%2C200&ssl=1)
| मुंबई | छत्रपती शिवरायांच्या प्रेरणादायी इतिहासाचा साक्षीदार असलेल्या किल्ले विशाळगडचे दुरावस्था दूर करण्यासाठी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी लक्ष घालावे अशी मागणी एक्का फाऊंडेशन संचलित मराठीमाती प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष प्राजक्त झावरे... Read more »
![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2020/08/images-33.jpeg?resize=300%2C200&ssl=1)
आपण पाहिले स्वराज्य मध्ये कुठे चोरीचा प्रकार घडल्यास तो गुन्हा कशा पद्धतीने तपास लावायचा. आणि गुन्हेगाराला कसे पकडायचे आपण मागील भागात वाचले आहे. https://rb.gy/1n2rra स्वराज्य मध्ये कोठे चोरीचे प्रकरण घडले तर त्या... Read more »
![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2020/06/Presentation1.jpg?resize=300%2C200&ssl=1)
जावळीकर मोरे यांच्यासोबत बखेडा निर्माण होऊन शिवरायांनी रायगड स्वराज्यात कसा सामील करून घेतला याची हकीकत आपण मागच्या लेखात घेतली. जावळीकर मोऱ्यांचे वर्चस्व मोडीत काढून शिवरायांनी त्यांची पूर्ण जहागीरच स्वराज्यात सामील करून घेतली.... Read more »
![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2020/06/slide-6.jpg?resize=300%2C200&ssl=1)
अश्मयुगीन कालखंड ते आदिलशाहीच्या वतीने जावळीकर मोरे यांच्या निगराणीखाली रायरीचा दुर्ग कसा आला याची माहिती आपण घेतली. काही कालावधीमध्येच जावळीच्या मोऱ्यांचा प्रमुख चंद्रराव यशवंत मोरे आणि शिवाजी महाराज यांच्यात बेबनाव निर्माण झाला... Read more »
![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2020/06/1591469565017_1591469550176_Slide3.jpg?resize=300%2C200&ssl=1)
मागील भागात आपण स्वराज्यात आणि एकूणच मध्ययुगीन राज्यसत्तांच्या दृष्टीकोनातून एकंदर दुर्गांचे महत्व पहिले. या लेखापासून पुढे आपण फक्त दुर्गदुर्गेश्वर रायगड ची विशिष्ट माहिती पाहणार आहोत. अगदी अश्मयुगीन काळापासून ते स्वराज्यात येण्या अगोदरची... Read more »