शिक्षकांच्या ऑफलाईन बदल्या; तर १५% बदल्यांविरोधात हायकोर्टात याचिका दाखल..!

| ठाणे | जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या यंदा ऑफलाइन पद्धतीने केल्या जाणार आहेत. या बदल्यांची प्रक्रिया येत्या ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश राज्य सरकारने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी... Read more »

सरकारच प्रशासनात मराठी सक्तीचे करण्याचा निर्णय उत्तम – कौतिकराव ठाले पाटील

| पुणे | शासकीय कामकाजात मराठी भाषेची सक्ती करण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयाचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ‘काँग्रेसच्या... Read more »

शिवभोजन थाळीने ८८ लाखाहून अधिक गरजवंतांचे भरले पोट..!

| मुंबई | राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्यात ‘शिवभोजन’ योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. #मंत्रिमंडळनिर्णय#शिवभोजन योजनेचा तालुकास्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने... Read more »

अत्यावश्यक सेवेसाठी चालू केलेल्या लोकल सेवेमुळे संघटनेने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार..!
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना करत होती पाठपुरावा.!

| मुंबई | अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत लोकल सेवा चालू करण्याचा महत्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुंबई, ठाण्यात कामाला जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील चाकरमानी यांना ही सेवा सुरू करावी यासाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी... Read more »

मुख्यमंत्र्यांची आगळी बैठक , प्रभावी सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱ्यांशी चर्चा..!

| मुंबई | राज्यातील भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त अधिकाऱ्यांनी त्यांच्या अनुभवाचा फायदा अर्थव्यवस्थेचे गाडे रुळावर आणण्यासाठी करून देण्याचे ठरविले आहे त्याचे स्वागत असून उद्योग-व्यवसाय-कृषी क्षेत्रात अधिक जोमाने काम करण्यासाठी आणखीही निवृत्त अधिकाऱ्यांनी... Read more »

महाविकास आघाडी म्हणजे सर्कस – केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह

| नवी दिल्ली | संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रातील कोरोना संकटाच्या परिस्थितीवरुन महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातील सरकार हे तीन पक्षांचं आहे. पण ते पाहून असं वाटतंय की सरकारच्या नावावर... Read more »

महत्त्वपूर्ण : सरकारी कर्मचारी यांच्यासाठी नवा आदेश; अन्यथा कापला जाईल पगार..!

| मुंबई | मुंबई आणि पुणे परिमंडळ क्षेत्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. यामुळे मंत्रालयासह शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत राज्य सरकारने नवा आदेश काढला आहे. शासकीय कर्मचाऱ्याची आठवड्यातून किमान एक दिवस तरी... Read more »

मुंबई नाही महाराष्ट्र उच्च न्यायालय करा – सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

| नवी दिल्ली | मुंबई उच्च न्यायालयाचे नाव बदलून ‘महाराष्ट्र उच्च न्यायालय’ करण्यात यावे, अशी मागणी करणार्‍या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. याप्रकरणी न्यायालयाने केंद्र, महाराष्ट्र सरकारसह मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रारला देखील... Read more »

राज्यात मराठी विषय सक्तीचा ; निर्णयाची अंमलबावणी यंदापासून..!

| मुंबई | इथून पुढे राज्यात सर्व बोर्डाच्या सर्व शाळांना मराठी विषय सक्तिचा करण्याच्या निर्णयाची या वर्षापासूनच अंमलबजावणी करावी लागणार आहे. राज्य सरकारने मराठी विषय सक्तिचा करण्याचा निर्णय याआधीच जाहीर केला होता.... Read more »

विशेष लेख : कोरोना युद्धातला लढवय्या सेनापती… आरोग्यमंत्री राजेश टोपे..!

काही सेनापती असतातच असे; जे आपल्या सैन्याला, त्याच्या कुटूंबियांना घरात सुरक्षित बसवून स्वतः रणांगणावर लढण्यासाठी उतरतात. ते प्रत्येक क्षण लढत असतात या समाजासाठी, मायभूमीसाठी, इथल्या माणसांसाठी. वेळचं, कुटूंबाचं आणि स्वतःच्या जीवाचं भान... Read more »