
| ठाणे | सध्या महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दिवसागणिक झपाट्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत. तर त्याच्याच दुसऱ्या बाजूला दिवसाला ४ लाख किंबहुना त्याहून अधिक नागरिकांचे लसीकरण केले... Read more »

| मुंबई | कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार ५ एप्रिल रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली जाईल. हे... Read more »

प्रति,देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्या लाडक्या विदर्भातील आपले स्वतःचे शहर नागपूर तुमच्या हातात आहे,भाजपची सत्ता आहे, बाकी जिथे जिथे तुमची सत्ता आहे, वर्चस्व आहे ते नंतर बघू, आज घडीला नागपूरमध्ये ४० हजार ॲक्टिव... Read more »

| मुंबई | राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विरोधकांकडून सतत टीकेचे लक्ष्य बनलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पाठराखण केली आहे. टीका करणं सोपं आहे पण उद्धव ठाकरे... Read more »

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत होणारा भाजप धार्जिणा प्रचार रोखावा आणि अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली... Read more »

| नवी दिल्ली | राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मनसुख हिरेन हत्याकांड आणि सचिन वाझे प्रकरणात लोकसभेत महाराष्ट्रातील ठाकरे सरकार विरुद्ध आवाज उठविणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दक्षिण मुंबईचे खासदार... Read more »

| मुंबई | सचिन वाझे प्रकरणी बदली करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी आता आपली नाराजी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवली असून त्यामध्ये त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर... Read more »

| मुंबई | वेगवेगळ्या प्रकरणांमुळे टीकेच्या धनी सापडलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये (MVA Government) मोठे फेरबदल केले जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. अखेर या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले असून होळी आणि पोर्णिमेनंतर महाविकास आघाडी... Read more »

| मुंबई | मराठी विद्यापीठाचा विषय महाविकास आघाडी सरकारच्या कार्यक्रम पत्रिकेवर असताना आणि राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही अर्थसंकल्पात यासाठी तरतूद का नाही असा संतप्त सवाल करत शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री... Read more »

| मुंबई | नाणारचा रत्नागिरी राजापूर रिफायनरी’सारखा प्रकल्प हातातून गमावू नये अशी विनंती नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. प्रकल्प गमावणं... Read more »