राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालय ऑगस्ट महिन्यापासून सुरू करावीत..!
महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी..!

| मुंबई | १५ जून ला राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेणार असल्याचे संकेत शिक्षण विभागाने दिले आहेत. आज सर्व पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.... Read more »

१५ जूनपासून शाळा सुरू होण्याची शक्यता.. हे आहेत पर्याय..!

| मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाच्या संकटात शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. अशात आता १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा विचार सरकार करत आहे असे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले... Read more »

वाचा : आज काय म्हणाले मुख्यमंत्री..?

| मुंबई | राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा कमी होताना दिसत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दुसरीडे विरोधी पक्ष असलेला भाजप आंदोलन करतोय तसेच राज्यपालांकडे तक्रारी करतोय.... Read more »

राम मंदिराचे काम सुरू असताना सापडल्या प्राचीन वस्तू..!

| अयोध्या | राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद मिटल्यानंतर अखेर राम मंदिर उभारणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून अयोध्येतील निश्चित केलेल्या ठिकाणी काम सुरू असून, कामा वेळी केलेल्या खोदकामावेळी जुन्या मूर्ती... Read more »

वाचा : राज्याची नवीन नियमावली जाहीर, आता असणार फक्त दोनच झोन..!

| मुंबई | सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन ४.० सुरू आहे. पहिल्या तीन लॉकडाऊनच्या तुलनेत चौथ्या लॉकडाउनमध्ये नियम थोडे शिथिल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने चौथ्या टप्प्याच्या लॉकडाऊनसाठी मार्गदर्शकतत्वे जाहीर केली आहेत. मुख्य... Read more »

लॉक डाऊन -४ : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे – फेसबुक लाईव्ह

| मुंबई | राज्यातील ग्रीन झोनमध्ये लवकरच पुन्हा उद्योग सुरु होतील. परंतु, परराज्यातील कामगार गावी परतल्याने याठिकाणी मनुष्यबळाचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. राज्यातील भूमिपूत्रांनी या संधीचा फायदा घ्यावा. महाराष्ट्र पुन्हा उभा करु,... Read more »

लॉक डाऊन – ४ : हे आहेत नियम..!

| मुंबई | केंद्र सरकारकडून लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून नियमावलीदेखील जाहीर करण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात मेट्रो, रेल्वे, विमानसेवा बंदच राहणार आहे. तसंच... Read more »

शासकीय कर्मचाऱ्यांना विना ई पास आंतर जिल्हा प्रवासाची परवानगी द्या..
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची सरकारकडे मागणी...

| मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बरीच कुटुंबे मुंबई, पुण्यातून सध्या आपल्या गावी जात आहेत. राज्य शासनाने देखील परराज्यातील मजूर/जनता यांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी नियोजन करून त्यांना त्यांच्या गावी जाण्याचा मार्ग मोकळा... Read more »

अखेर लॉक डाऊन ३१ मेपर्यंत वाढले..!
केंद्राची नियमावली आल्यानंतर विस्तृत नियमावली येणार..!

| मुंबई | अखेर राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. लॉकडाउनचा तिसरा टप्पा आज म्हणजेच १७ मे रोजी संपत असून केंद्राने आधीच लॉकडाउन वाढवला जाणार असल्याची घोषणा केली आहे. राज्य... Read more »

लॉकडाऊन ४ बाबत मुख्यमंत्र्यांची शरद पवारांच्या उपस्थितीत आढावा बैठक..!
अर्थचक्र कसे गतिमान होणार यावरही चर्चा..!

| मुंबई | लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, आणि त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करणे याबाबत १७ मे रोजी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत असून केंद्र शासन कशा स्वरूपात... Read more »