लॉक डाऊन -४ : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे – फेसबुक लाईव्ह

| मुंबई | राज्यातील ग्रीन झोनमध्ये लवकरच पुन्हा उद्योग सुरु होतील. परंतु, परराज्यातील कामगार गावी परतल्याने याठिकाणी मनुष्यबळाचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. राज्यातील भूमिपूत्रांनी या संधीचा फायदा घ्यावा. महाराष्ट्र पुन्हा उभा करु,... Read more »

राहूल गांधींचा आश्वासक वावर..!
स्थलांतरित मजुरांसोबतच्या गप्पा आपुलकी वाढविणाऱ्या..!

| नवी दिल्ली | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी दिल्लीच्या रस्त्यावर उतरत गावाकडे पायी चालत निघालेल्या मजुरांशी संवाद साधला. देशातील इतर शहरी भागांप्रमाणेच रोजगार न उरल्यामुळे दिल्लीतील मजूरही आपापल्या गावी परतत... Read more »

पुढचे ४ दिवस रेड झोनमधल्या नागरिकांना कोल्हापूरला पाठवू नका – पालकमंत्री सतेज पाटील

| कोल्हापूर | कोरोनाचे थैमान काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. महाराष्ट्रामध्ये भारतातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आहे. एकट्या मुंबईमध्ये कोरोनाचे निम्म्याहून अधिक रुग्ण झाले आहेत, तर अनेक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.... Read more »

राज्यपालांची ‘ मॉडेल प्रकरणावरून ‘ बदनामी केल्याने वेब पोर्टलवर गुन्हा दाखल..!

| मुंबई | राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची बदनामी केल्याप्रकरणी एका वेबपोर्टल विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील सायबर पोलीस ठाण्यात राज्यपाल कार्यालयाकडून ही तक्रार दाखल करण्यात आली. मात्र... Read more »

विशेष लेख – मजुरांची सामाजिक सुरक्षितता..!

मजुरांची सामाजिक सुरक्षा म्हणजे अन्न ,वस्त्र निवारा,औषध, शिक्षण, नियमित आर्थिक मदत परंतु ज्यांच्या राहण्याच्या जागा निश्चित नाहीत, ज्यांच्याकडे मतदार ओळखपत्र नसल्याने स्थानिक निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क, वीज/ पाणी बिल, रेशनकार्ड यांपैकी काहीही... Read more »

गड्या..! गावाकडचा प्रवास एस टी कडून मोफत..!
या आहेत मार्गदर्शक सूचना..!

| मुंबई | लॉकडाऊनमुळे राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांना आणि विद्यार्थ्यांना गावी परतण्यासाठी एसटीतर्फे मोफत सेवा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र कन्टेन्मेंट झोनमधून कोणालाही प्रवासाची परवानगी नसेल, अशी माहिती राज्याचे परिवहन... Read more »

पोलिस कोरोनाच्या विळख्यात ..!

| मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १६ हजार ७५८ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ३०९४ जणांना... Read more »

देशोधडीला लागलेल्या मजुरांना रेल्वेचे तिकीट माफ करता येत नाही का?
गुजरातच्या कार्यक्रमाचा दाखला देत सोनिया गांधींची केंद्र सरकारवर टीका..

| नवी दिल्ली | केंद्र सरकारने परदेशात अडकलेल्या भारतीयांना राष्ट्रीय कर्तव्य म्हणून विमानाने निशुल्क परत आणले. मात्र, त्याच सरकारला लॉकडाऊनमुळे देशोधडीला लागलेल्या मजुरांना रेल्वेचे तिकीट माफ करता येत नाही का, असा थेट... Read more »

ना मुंबई, पुण्यात यायला परवानगी ना बाहेर जायला..!
पर राज्यातील मजूरांना मात्र गावी जाता येणार..!

| मुंबई |  देशासह राज्यांर्गत प्रवासाला शासनाने सशर्थ परवानगी दिली आहे. नियम, अटी पाळून नागरिक आपल्या इच्छित स्थळी जाऊ शकणार आहेत. असे असताना कोणाकडे अर्ज करायचा ? परवानगी कशी मिळवायची ? असे... Read more »

असे करता येणार स्थलांतर..! सरकारची मार्गदर्शक नियमावली जाहीर..!

| मुंबई |  लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्यपद्धती निश्चित केली असून सर्व जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असतील... Read more »