…अन्यथा कागदपत्रे उघड करू – सेनेचा फडणवीसांवर पलटवार..!
आयएफएससी वरून भाजप सेनेत रंगला कलगीतुरा..!

| मुंबई | आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईतच व्हावं यासाठी मी वारंवार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करत होतो, पण ते थांबा, बघू बोलून विषय टाळत होते. मला त्यांची अडचण लक्षात आली... Read more »

केंद्र सरकारचा आयएफएससी बाबतचा निर्णय आकसापोटी..?

| मुंबई | शहरातील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये होणारे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (आयएफएससी) केंद्र सरकारने गुजरात राज्यातील गांधीनगरमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र स्थापना दिनीच हा निर्णय घेऊन एक प्रकारे महाराष्ट्रावर अन्याय केल्याचे... Read more »

केंद्राकडून महाराष्ट्राची झोन नुसार विभागणी जाहीर..!
रेड, ऑरेंज, ग्रीन झोन जाहीर..!

| मुंबई | ३ मे रोजी लॉकडाऊन लागू करून ४० दिवस पूर्ण होणार आहेत. परंतु कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे प्रमाण देशभरात झपाट्याने वाढतच चालले आहे. लॉकडाऊनमुळे मोठे आर्थिक नुकसान होत असून लॉकडाऊन शिथिल... Read more »

आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ३१ जुलै पर्यंत ‘ वर्क फ्रॉम होम ‘

| नवी दिल्ली | आयटी आणि बीपीओ कंपन्यांनी कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम‘ करण्यास ३१ जुलैपर्यंत सूट द्यावी, अशा सूचना केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिल्या आहेेत. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन... Read more »

विशेष लेख – कोरोना संकट व स्थलांतरीत मजूर..

आज संपूर्ण जगाला कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. अशा परिस्थितीत जगातल्या बऱ्याच देशांनी लाॅकडाऊन चा पर्याय स्वीकारला आहे. आपल्या देशात कोरोनाचा धोका लक्षात घेता २२ मार्च पासून लाॅकडाऊन सुरु करण्यात आला. या... Read more »

चीनच्या उलट्या बोंबा..!
भारतात चुकीच्या पद्धतीने किटचा वापर करत असल्याचा आरोप..!

| नवी दिल्ली | चीनमधून आयात करण्यात आलेले रॅपिड टेस्ट किट सदोष असल्याची तक्रार अनेक राज्यांमधून करण्यात आली आहे. यानंतर भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आयसीएमआर) तूर्तास या किट्सचा वापर थांबवण्याचा आदेश दिला... Read more »

दिलासादायक – मॉल्स वगळता इतर दुकानं सुरु करण्यासाठी सवलत..!
केंद्र सरकारचा निर्णय..!

| नवी दिल्ली | देशभरात लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारच्या गाईडलाईन मध्ये अजून शिथिलता देण्यात आली आहे. मॉल्स वगळता इतर दुकानदारांना आपली दुकानं सुरु करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठा निर्णय... Read more »

पृथ्वीराज बाबांचे मुख्यमंत्र्यांना अभ्यासपूर्ण पत्र..!

| सातारा | माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी लॉकडाऊनच्या काळात कोणत्या उपाययोजना करायला हव्या आहेत त्यासंदर्भात सविस्तर पत्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहले आहे. त्यामध्ये हातावर पोट असणारे व शेतकरी यांच्या... Read more »

दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाचा दिलासादायक निर्णय..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : मंगळवार, २१ एप्रिल मुंबई : कोरोना विषाणूंचा (COVID-१९) प्रसार राज्यातील कार्यालयांमध्ये होऊ नये, तसेच राज्यातील अधिकारी /कर्मचारी यांना त्यांचा संसर्ग होऊ नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने... Read more »

पालघरची घटना माणुसकीला काळीमा फासणारी – अजित पवार

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : मंगळवार, २१ एप्रिल मुंबई: करोनाचा धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी बेजबाबदारपणे वागू नये. घराबाहेर पडू नका. गर्दीत जाऊन स्वत:चा आणि कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालू नका. यापुढचे काही... Read more »