तानाजी सावंतांना मोठा धक्का बसण्याची शक्यता, महाराष्ट्रात आणखी एक पुतण्या बंड करणार ?

  धाराशिव : राज्याच्या राजकारणात पुन्हा एक पुतण्या बंड करण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचाच प्रत्यय धाराशिव जिल्ह्यामध्ये येतो की काय? हा बंड आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे... Read more »

दिल्लीच्या गादीसाठी चढाओढ, महाराष्ट्रात राजकीय गोंधळ, बाळूमामांच्या भंडारा यात्रेत भाकणूक

कोल्हापूर : राजधानी दिल्लीच्या गादीसाठी चढाओढ होईल, राजकारणात पैसे न खाणारा राजकीय नेता सापडणार नाही. राज्याच्या राजकारणात गोंधळ माजेल. सत्तेचे सिंहासन डळमळीत राहील अशी भाकणूक वाघापूर येथील कृष्णात ढोणे महाराज यांनी केले आहे.... Read more »

एका मताने पडलेलं अटलबिहारी वाजपेयी सरकार, कोण होते ते खासदार ज्यांच्यामुळे कोसळलेलं १३ महिन्यांचं सरकार

मुंबई : देशात अशा अनेक अशा राजकीय घटना घडल्या आहेत, ज्या कित्येक वर्षांनंतर आजही अनेकांच्या लक्षात आहेत. असाच एक किस्सा आहे अटलबिहारी वाजपेयी यांचा. अटलबिहारी वाजपेयी यांचं १३ महिन्यांचं सरकार केवळ एका... Read more »

अर्चना पाटलांच्या उमेदवारीवरुन वातावरण तापलं, शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक, शिवसैनिकांचे राजीनामे

धाराशिव : ज्यांच्या विरोधात आम्ही प्रचार केला, त्यांचा प्रचार आम्ही करायचा का? आम्ही ते कदापी करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला आमचा विरोध असून आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही. पाहिजे तर आमचे राजीनामे घ्या,... Read more »

नाशकात तीव्र पाणीटंचाई, पाण्यासाठी नागरिकांची पायपीट, मायबाप सरकार प्रचारातून वेळ मिळाला तर इकडे थोडं लक्ष द्या….

नाशिक : जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात छोटे-मोठे एकूण २४ प्रकल्प आहेत. यात सर्व धरणांमध्ये एकूण ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. एप्रिल महिन्यातच नाशिकमधील गंगापूर धरणातही अवघा... Read more »

दिल्लीच्या बाजारात निष्ठा विकून पवारांची साथ सोडणारा मी नाही, रोहित पवारांची तटकरेंवर सडकून टीका

रायगड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनिल तटकरे यांनी रोहित पवार यांना लक्ष्य केले होते. २०१९ मध्ये रोहित पवार हडपसर विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते, अशी टीका तटकरे यांनी केली होती.... Read more »

लोकसभेत मविआ 48 पैकी ‘इतक्या’ जागा जिंकेल, संजय राऊत यांचं भाकित

सांगली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशात बदल घडेल आणि त्याची जबाबदारी महाराष्ट्रावर आहे. महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि दिल्ली ही चार राज्य निर्णायक ठरतील. त्यात महाराष्ट्राचा वाटा निर्णायक ठरेल, महाराष्ट्रात महाविकास आघाडी... Read more »

आजोबांच्या शेअर्सवर नातवाचाही हक्क आहे का? स्टॉक ट्रान्सफरचा नियम काय, जाणून घ्या

मुंबई : वडिलांची संपत्ती किंवा आजोबांच्या मालमत्तेवर नेमका कोणाचा अधिकार असतो याविषयी आपण बऱ्याचदा चर्चा ऐकल्या असतील. पण शेअर्सबाबतही अशी व्यवस्था आहे हे तुम्हाला माहित्येय का? मालमत्तेप्रमाणेच शेअर्सना देखील सामान नियम लागू होतात... Read more »

शिंदे गटाचा ठाण्याचा उमेदवार कोण असणार? जितेंद्र आव्हाडांनी घेतलं मित्राचं नाव

शिवसेना शिंदे गटाचा हिंगोली येथे जाहीर झालेला उमेदवार रद्द करावा लागल्यानंतर आता शिंदे गटाने उमेदवार जाहीर करताना काळजी घेण्याचे धोरण अवलंबलेले दिसते. अद्याप नाशिक, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, ठाणे, कल्याण आणि... Read more »

शिंदे गटाचा ठाण्याचा उमेदवार कोण असणार? जितेंद्र आव्हाडांनी घेतलं मित्राचं नाव

Read more »