
| कल्याण | काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष उपस्थितीत कोविड सेंटर, कोविड टेस्टिंग लॅब सह इतर महत्वपूर्ण प्रकल्पांचा शुभारंभ झाला. दरम्यान या प्रकल्पांसाठी खासदार डॉ.... Read more »

| पुणे | साप म्हणून भुई थोपटण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. चंद्रकांत पाटलांनी शनिवारी पुणे पालिकेत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.... Read more »

| औरंगाबाद | कॅप्टनने एका ठिकाणी बसून सगळ्या टीमवर लक्ष द्यावं, असं मत राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं. संकटकाळात शरद पवार हे सर्व ठिकाणी भेटी देतात. परंतु मुख्यमंत्री उद्धव... Read more »

| मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौ-यांवरून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी कल्याणमध्ये केलेल्या टीकेला फडणवीस यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. ‘मंत्री बनवल्याने शहाणपणा येत नसतो. नया है वह’; अशा... Read more »

| मुंबई | सरकार पाडणार.. सरकार पाडणार हे रोज रोज कशाला बोलून दाखवता. आमचं चॅलेंज आहे, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच; असं आव्हानच शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिलं.... Read more »

| मुंबई | सध्याचे कोरोनाचे संकट, महाविकास आघाडीचे सरकार , देवेंद्र फडणवीस यांचे मी पुन्हा येईन चीनचे संकट, भाजपचे राजकारण, ढासळलेली अर्थव्यवस्था आदी अनेक गोष्टींवर सामनाचे संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा... Read more »

| पारनेर / स्थानिक प्रतिनिधी | पारनेर नगरपंचायतचे नगरसेवक पक्षांतर प्रकरणात लोकप्रतिनिधींचे हसू झाले असून अशा पद्धतीने पक्षांतर करणे योग्य नसून नगरसेवकांच्या पाण्याविषयीच्या तक्रारीत काहीच तथ्य नसल्याचे माजी विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी... Read more »

| नाशिक | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीला शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘एक शरद बाकी गारद’ऐवजी, ‘एक नारद बाकी गारद’ असं टायटल द्यायला हवं होतं, असा टोला विरोधीपक्ष नेते देवेंद्र... Read more »

| मुंबई | शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले पारनेर नगरपालिकेचे पाचही नगरसेवक आज मातोश्रीवर शिवबंधन बांधून पुन्हा स्वगृही परतले आहेत. पाचही नगरसेवकांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला आहे. सर्व नगरसेवक मातोश्रीवर... Read more »

| मुंबई | राज्यातील इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. राज्यात सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे... Read more »