शेतकरी कायद्यांवरून मोदी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी शरद पवार भेटणार राष्ट्रपतींना..!

| मुंबई | मागील काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या शेतक-यांचं आंदोलन दिवसेंदिवस उग्र होताना दिसत आहे. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून बसले आहे. पाच वेळा... Read more »

| शेतकरी आंदोलन | शेतकरी आंदोलनाचे समर्थन करायला हवे – ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ

| नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचे सरकार सांगत आहे, मात्र शेतकरी या कायद्यांचा विरोध करत आहे. केंद्राच्या या कायद्यांबाबत कृषी विशेषज्ञ... Read more »

सर्व शेती संबंधी योजनांची माहिती आता व्हॉट्स ॲप वर..! पाठवा या क्रमांकावर नमस्कार..!

| मुंबई | राज्यातील कृषी विभागाच्या विविध योजनांशी माहिती तंत्रज्ञानाची सांगड घालण्याचे काम सुरू असून विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी आता व्हाटसॲप आणि ब्लॉग या माध्यमांचा वापर करण्यात येत असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे... Read more »

राजदचा जाहीरनामा प्रसिद्ध, बेरोजगारी, शेती, शिक्षण यातील सर्वोत्तम बाबींसह जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन..

| पटना | राजदने शनिवारी आपला जाहीरनामा जाहीर केला. यामध्ये रोजगार, शेती, उद्योग, उच्च शिक्षण, महिला सबलीकरण पासून स्मार्ट गावांपर्यंत भर देण्यात आला आहे. जुनी पेन्शन योजना, बचतगट, पंचायती राज, आरोग्य सेवा,... Read more »

महाराष्ट्र सरकारची १० हजार कोटींची तात्काळ मदत जाहीर, फडणीसांप्रमाणे अभ्यासात वेळ न घालवल्याने कौतुक..!

| मुंबई | राज्यभरात परतीच्या पावासाने थैमान घातले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान झाले आहे. यानंतर शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याच यावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जात होती. आता राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना राज्य... Read more »

एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहता कामा नये – पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रशासनाला सज्जड दम

| भिवंडी | मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने राज्यभर थैमान घातल्याने बळीराज्याच्या अडचणीत वाढ झाली असून हातातोंडाशी आलेले घास हिरावण्याची वेळ आता बळीराज्यावर आली आहे. त्यामुळे शासनाने शेयकऱ्यांना तातडीची मदत घ्यावी अशी... Read more »

प्रविण माने यांनी पूर परिस्थितील नुकसानीची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली प्रत्यक्ष पाहणी..

| इंदापूर/ महादेव बंडगर | बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने, झालेल्या प्रचंड वादळी पावसात, मध्य महाराष्ट्रासह, सगळीकडेच जबरदस्त तडाखा बसला आहे. यात आपल्या इंदापूर तालूक्यातील नागरिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.... Read more »

खासदार डॉ श्रीकांत शिंदे पोहचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतीचे झालेले नुकसान भरपाईसाठी पंचनामे तातडीने करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश..!

| कल्याण | संपूर्ण राज्यात कोरोना (कोविड १९) चा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामध्येच मागील आठवड्यात परतीचा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सध्या भातशेतीचे व इतर धान्याचे काढणीचे काम सुरु होते. मात्र पावसाने... Read more »

उगाच राजकारणाचा चिखल उडवू नये, उध्दव ठाकरेंनी टोचले फडणवीसांचे कान..!

| सोलापूर | ‘राज्यावर ओढवलेल्या या पूर परिस्थितीमध्ये राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन केंद्राकडे मदत मागितली पाहिजे. शेतकऱ्यांचे दु:ख कमी केले पाहिजे. उगाच राजकारणाचा चिखल उडवू नये’, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव... Read more »

जागर इतिहासाचा : आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असणारी साखर.. वाचा त्या साखरेचा इतिहास..

ईशान्य भारतातील सुपीक खोरी व दक्षिण पॅसिफिक महासागरातील पॉलिनीशियन बेटे येथे उसाची सर्वांत प्रथम उपज झाली असे मानतात.पुरावनस्पतिवैज्ञानिक घटक, प्राचीन वाङ्मयातील संदर्भ आणि शब्दांच्या व्युत्पत्तीचे शास्त्र यांच्यावरून भारताविषयीच्या विधानाला पुष्टी मिळते. भारतात... Read more »