अतिवृष्टीने शिंदेवाडी (ता. इंदापूर) येथील पाझर तलाव फुटला..

| इंदापूर /महादेव बंडगर | आठवडाभर चालू असलेल्या पावसामुळे शिंदेवाडी ता. इंदापूर येथील पाझर तलाव फुटला आहे, पाझर तलाव फुटल्याने शेकडो एकरवर असलेली पिके व शेतजमीनीचे अतोनात नुकसान झाले आहे. कायम दुष्काळाच्या... Read more »

इंदापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून पाहणी..

| इंदापूर / महादेव बंडगर | बुधवार दि. 14 सप्टें. रोजीच्या चक्रीवादळाने व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी निमगाव केतकी, सणसर येथे प्रत्यक्ष भेटी देऊन शेतकऱ्यांना... Read more »

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई देणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी – आ. बबनराव शिंदे

| टेंभुर्णी / महेश देशमुख | माढा मतदारसंघातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले असून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देणेबाबत आमदार बबनराव शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे... Read more »

कायदे नकोत, सरळसरळ स्वामिनाथन आयोग लागू करा – अंबादास गावंडे

| बुलढाणा | सत्ताधारी भाजप सरकारने केंद्रामध्ये शेती आणि शेतकरी यांना उध्वस्त करणारे विधेयक संसदेत मंजूर करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे पुढील काळात शेतकऱ्यांची भांडवलदारा कडून मोठ्या प्रमाणात लूट होणार आहे.... Read more »

राज्यसभेतील गोंधळामुळे आठ खासदार निलंबित ; सरकारची हुकुमशाही म्हणत विरोधकांचा पलटवार..!

| नवी दिल्ली | राज्यसभेत शेतकरी विधेयकांवरील चर्चेवेळी नियमांचे उल्लंघन करणे आणि गोंधळ घातल्याप्रकरणी आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून रविवारी राज्यसभेत वादग्रस्त शेती विधेयके मांडण्यात आली होती. विरोधी... Read more »

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत द्या- इंदापूर तालुका भाजपच्या वतीने तहसीलदारांना निवेदन..

| इंदापूर / महादेव बंडगर | इंदापूर तालुक्यात सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वदूर अतिवृष्टी झालेली असून यामुळे ओढे, नाले, नदी यांना पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घरांमध्ये पाणी साठलेले असून शेतातील... Read more »

कांदा निर्यातबंदी प्रश्नी शरद पवारांनी घेतली पियूष गोयल यांची भेट, निर्यातबंदी उठविण्याची केली मागणी..

| मुंबई  / नवी दिल्ली | केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर सोमवारी अधिसुचना काढत निर्यातबंदी घातली. याच पार्श्वभूमीवर माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल... Read more »

संपादकीय : शेतकरी आंदोलनातील शिरोमणी

सध्या आपल्या राज्यात दुधाचे आंदोलन पेटले आहे. असेच मोठे , भव्य व विश्वासू आंदोलन खोती पद्धत रद्द व्हावी म्हणून झाले होते. शासनाला कूळ कायदा बनविण्यास भाग पाडणारे शेतकरी नेते होते नारायण नागो... Read more »

अन्वयार्थ : अवलिया शिक्षकाने शेतीतून फुलवला शिक्षणाचा मळा..!

विशिष्ट ध्येयानं पछाडलेले बाबू मोरे यांच्यासारखे लोक कमाल असतात! गेल्या तीन वर्षांपासून मोरे सरांनी पालकांचं स्थलांतर रोखून धरलंय. त्यांना शेतीकडं वळवलंय. पालकांसाठी शेती आणि मुलांसाठी शिक्षणाचा मळा फुलवणारं चाकोरीबाहेरचं काम करुन दाखवलंय.... Read more »

शेतकऱ्यांना कर्ज द्या, नाहीतर बँकांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार..!

| मुंबई | सध्या शेतक-यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कजार्ची आवश्यकता असताना अनेक राष्ट्रीयकृत बँका शेतक-यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची बाब समोर येत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून... Read more »