संत गाडगेबाबा – आधुनिक संत..!

संत गाडगेबाबा हे एक थोर आधुनिक मराठी संत व समाजसुधारक होऊन गेले. त्यांचा जन्म शेणगाव (जि. अमरावती ) येथे परीट जातीत २३ फेब्रुवारी १८७६ रोजी झाला. वडिलांचे नाव झिंगराजी व आईचे सखूबाई.... Read more »

व्यक्तिवेध : आधुनिक काळातील संत वै. ह. भ. प. विनायक अण्णा कोंढरे

संपूर्ण जगभर कोरोनाने हाहाकार उडाला आहे. सकाळीच कोरोनामुळेच अनंतात विलीन झालेले, क्षेत्रीय मराठा वारकरी दिंडीचे वंशपरंपरागत विणेकरी आणि आमचे काका प्रा .अशोक जी मांगडे यांच्या दशक्रिया विधी उरकून घरी आलो आणि तेवढ्यात... Read more »

या दाम्पत्याला मिळाला विठू माऊलीच्या पूजेचा मान..!

. | पंढरपूर | यंदा आषाढी यात्राच नसल्याने मुख्यमंत्र्यांसोबत मानाचा वारकरी कोण ठरणार व्याबाबत मोठी उत्कंठा होती. मंदिर समितीने बैठकीत सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात मंदिरात चोवीस तास विणेकरी म्हणून सेवा देणारे विठ्ठल ज्ञानदेव... Read more »

संत तुकाराम – ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पंढरपूरला रवाना

| पुणे | संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका वेगवेगळ्या बसने पंढरपूरकडे रवाना झाल्या. या बसमध्ये फक्त २० – २० लोक आहेत. संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहूवरुन तर ज्ञानेश्वरांच्या आळंदीवरुन... Read more »

काल तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान..!

| पुणे | जगतगुरु संत तुकाराम महाराजांचा ३३५ वा पालखी प्रस्थान सोहळा यंदा कोरोनाच्या सावटाखाली साजरा होत आहे. कोरोनाच्या संकटामुळे यंदा पायी वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे. मात्र सर्व प्रथा परंपरांचे... Read more »

अजित पवार हे वारीत देखील राजकारण करत आहेत – प्रकाश आंबेडकर

| मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंढरीच्या वारीच्यानिमित्ताने भेदभावाचे राजकारण करु पाहत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पंढरीला पायी जाण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि... Read more »

लोकसंवाद : ह. भ. प. गणेश महाराज भगत यांच्यासमवेत..!

कोरोना व्हायरसच्या साथीमुळे यावर्षी पहिल्यांदाच आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा सोहळा इतिसाहासात पहिल्यांदाच रद्द करावा लागतोय. मात्र माऊली आणि इतर संतांच्या पादुका श्री विठ्ठलाच्या... Read more »

महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेला ‘ ब्रेक ‘ लागणार..?
वारी पालखी सोहळ्याबाबत अनिश्चितता..!

| पुणे | कोरोनाची स्थिती पाहून ३० मे नंतर आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं. पुण्यात काल विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत... Read more »

संपादकीय – “साठी” तला कणखर ‘तरुण महाराष्ट्र’

१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळ तथा १०६ हुतात्म्यांच्या बलिदानाने आणि असंख्य मराठी जनतेच्या परिश्रम, कष्ट आणि त्यागाने मराठीजनांचा महाराष्ट्र आज साठ वर्षांनी देखील दिवसेंदिवस तरुण होताना दिसत असल्याचे चित्र आजच्या... Read more »