
ठळक मुद्दे : ✓ केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेद्वारे २७ गावांमध्ये पाणीपुरवठा करण्याच्या प्रत्यक्ष कामास गती ✓ कल्याण डोंबिवली मध्ये केंद्र शासन पुरस्कृत योजना राबविण्यासाठी; खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या अथक प्रयत्नांना यश ✓... Read more »

| ठाणे | सध्या महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दिवसागणिक झपाट्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत. तर त्याच्याच दुसऱ्या बाजूला दिवसाला ४ लाख किंबहुना त्याहून अधिक नागरिकांचे लसीकरण केले... Read more »

| पुणे | केंद्र सरकारकडून मिळालेल्या कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस पडून नसल्याचे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. ते कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करतांना पत्रकार परिषदेत बोलत होते.... Read more »

भारतासारख्या खंडप्राय देशाला पंडित नेहरू यांनी स्वीकारलेली मिश्र अर्थव्यवस्था हीच आजही योग्य आहे, याबद्दल संशय असण्याचं कारण नाही. अर्थात काही अर्धवट, सुपारीबाज आणि नेहरुद्वेशी लोकांना नेहरूंच्या नावाने गरळ ओकण्याशिवाय दुसरा धंदा नाही.... Read more »

| नवी दिल्ली | महाराष्ट्र सरकारने कोरोना विरोधी लढ्यात केलेल्या कडक उपाय योजना आणि कमीत कमी वेळेत उपलब्ध केलेल्या जम्बो आरोग्य सुविधांबद्दल जागतिक आरोग्य यंत्रणा तसेच वॉशिंगटन पोस्टने राज्य सरकारचे कौतुक केले,... Read more »

| मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्र्यांनी काल सादर केलेला अर्थसंकल्प सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची घोर निराशा करणारा आहे. या अर्थसंकल्पात सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्चाची आकडेवारी फुगवून दाखवली आहे. या खर्चात निवृती... Read more »

| नवी दिल्ली | केंद्र सरकारकडून लवकरच सरकारी कर्मचा-यांना खूश खबर मिळणार आहे. मोदी सरकार होळीच्या पूर्वीच महागाई भत्ता वाढवण्याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे 50 लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आणि 60... Read more »

| नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: लसीकरण मोहिमेत सहभागी होत नागरिकांना लस घेण्याचं आवाहन केलं. त्यानंतर देशभरात राबवल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेला वेग आलाय. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात केवळ दोन दिवसांत... Read more »

| मुंबई | येत्या काही दिवसातच देशातील सर्वात मोठ्या बँकेत म्हणजे रिझर्व्ह बँकेत Reserve Bank of India (RBI) सर्वसामान्यांना खातं उघडता येणार आहे. आतापर्यंत रिझर्व्ह बँकेशी फक्त बँका आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांना आर्थिक... Read more »

| नवी दिल्ली | गेले वर्ष कोरानामुळे विस्कळीत झाल्याने त्या वर्षी युपीएससी परीक्षेचा शेवटचा प्रयत्न देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर आता केंद्र... Read more »