CBI च्या निकालाचे काय झाले..? – गृहमंत्री अनिल देशमुख

| मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा जून महिन्यात त्याच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या मुद्दयावरुन प्रचंड गदारोळ झाला होता. सुशांतने आत्महत्या केली की, त्याची हत्या... Read more »

धक्कादायक : मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी सोशल मीडियावर तब्बल ८० हजार फेक अकाऊंटस् केली होती सुरू..

| मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येला साडेतीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटून गेला आहे. मात्र, त्याच्या मृत्यूवरून सुरू असलेला वाद अजूनही कमी झालेला नाही. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सुरूवातीला... Read more »

गुप्तेश्वरांचा कंडू शमला काय? ‘महाराष्ट्राची माफी मागा’ या मथळ्याखाली सामनातून घणाघाती टीका..!

| मुंबई | सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू आत्महत्येनंच झाल्याचा अहवाल एम्सनं दिल्यानंतर आता शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावरून ज्यांनी मुंबई पोलीस आणि ठाकरे सरकारवर टीका केली, तसेच... Read more »

सुशांतसिंग बाबत नक्की झाले काय..? एम्स च्या पथकाने दिली ही माहिती..!

| मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या निधनानंतर मोठा खुलासा झाला आहे. या प्रकरणात एम्सच्या पथकाने अतिशय महत्वाची माहित दिली आहे. सुशांतसिंग राजपूतची हत्या झालेली नसून ती आत्महत्याच आहे. एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख... Read more »

अमेरिका-युरोपप्रमाणे गांजाला कायदेशीर मान्यता द्यावी..

| मुंबई | सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शनबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच ख्यातनाम लेखिका तस्लिमा नसरीन यांनी अमेरिका-युरोपप्रमाणे गांजाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी केली आहे. तस्लिमा नसरीन यांचं... Read more »

सुशांत सिंह प्रकरणाचे पुढे नक्की काय झाले, याची मी देखील आतुरतेने वाट पाहत आहे – गृहमंत्री अनिल देशमुख

| मुंबई | सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू आत्महत्या की हत्या ? हा असा प्रश्न आहे, ज्याचे प्रत्येकाला उत्तर जाणून घ्यायचे आहे. सीबीआय सुशांत सिंह प्रकरणाचा तपास करत आहे. यातच, अनेकजण सीबीआय तपासावरही प्रश्नचिन्ह... Read more »

आमदार प्रताप सरनाईक यांनी दाखल केला अर्णव गोस्वामी विरोधात हक्कभंग..!

| मुंबई | रिपब्लिक टिव्हीचे संपादक आणि भाजपची बाजू नेहमी रेटून धरणारे अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नियम २७३ अन्वये विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव... Read more »

कंगनाला महाराष्ट्र किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही – गृहमंत्री अनिल देशमुख

| मुंबई | ‘कंगना ला महाराष्ट्र किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही’, असे मोठे विधान महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. अभिनेत्री कंगना रानौत ने मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्यानंतर सर्वच स्तरातून... Read more »

सुशांत सिंहला मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर..!

| मुंबई | दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला आता ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर करण्यात आहे. अभिनय क्षेत्रात त्याला जो सन्मान आणि प्रेम हवां होता, तो त्याला मृत्यू नंतर मिळत आहे. २०२१ च्या... Read more »

रिया चक्रवतीला विचारले जाणार हे १० प्रश्न

| मुंबई | सिने अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी केली जात आहे. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, नुपूर प्रसाद रिया चक्रवर्तीचा जबाब नोंदवणार आहेत. सुशांत सिंहच्या... Read more »