
| कल्याण | संपूर्ण राज्यात कोरोना (कोविड १९) चा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामध्येच मागील आठवड्यात परतीचा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सध्या भातशेतीचे व इतर धान्याचे काढणीचे काम सुरु होते. मात्र पावसाने... Read more »

| कल्याण | कल्याण टिटवाळ्यातील रिंगरुट कामात अडथळा ठरत असलेला एका बंगला, १ घर तसेच एक धोकादायक इमारत, २ अनधिकृत रुम पाडण्याची धडक कारवाई कल्याण डोंबिवली महापालिका ‘अ’ प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल... Read more »

| कल्याण | परतीच्या पावसामुळे तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणीस तयार झालेले भातपीक शेतात आडवे झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहेत. त्यातच कोरोना साथीने आणखीनच हैराण करुन सोडल्याने शेतकरी गर्भगळीत... Read more »

| पालघर | ०९ ऑक्टोबर २०२० रोजी श्री. निमेश तन्ना चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्यावतीने कैनाड लोहारपाडा परिसरातील १३८ गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू आणि कपड्यांची मदत देऊन समाजसेवेचाअलौकिक पाया घालण्यात आला. कोविड-19 मुळे... Read more »

| मुंबई / विनायक शिंदे | महाराष्ट्र विधान परिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूकीत खाजगी, जिल्हा परिषद, महानगरपालिका , नगर परिषद प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा हक्क देण्यात यावा अशी मागणी एक्का फाऊंडेशन ठाणे चे अध्यक्ष... Read more »

| मुंबई | मुंबईची पुढील काळातील विजेची गरज भागविण्यासाठी विक्रोळी येथे प्रस्तावित ४०० के.व्ही. जीआयएस उपकेंद्र प्रकल्पाचा आढावा घेऊन हे काम तातडीने सुरू करुन २०२३ पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव... Read more »

नवरात्र निमित्ताने महिलांसाठी ठाकरे सरकारची भेट, उद्यापासून सर्व महिलांसाठी लोकलची सेवा केली सुरू..!
| मुंबई | नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने सर्वसामान्य, नोकरदार महिलांना मोठी आनंदवार्ता दिली आहे. राज्य सरकारने शुक्रवार १६ आॅक्टोबर २०२० रोजी परिपत्रक काढत सरसकट सर्व महिलांना मुंबईच्या उपनगरीय लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची... Read more »

| मुंबई | संपूर्ण जगासह भारतात देखील कोरोना वरील लस शोधण्याचे संशोधन सुरू आहे. महाराष्ट्रातील मुंबईमध्ये केईएम, नायर रुग्णालये आणि पुण्यातील केईएम रुग्णालयात कोरोना लसीवरील चाचणी सध्या सुरू आहे. या चाचणीला यश... Read more »

| पुणे / विनायक शिंदे | महाराष्ट्र राज्यातील १७ ड वर्ग महानगरपालिका मध्ये कार्यरत शिक्षकांना सातवा वेतन लागू करण्याविषयी कार्यवाही करण्याचे आदेश नगरविकास विभागाने निर्गमित केले आहेत. राज्यामध्ये १ जानेवारी २०१९ रोजी... Read more »

| ठाणे | कोरोनामुक्त झाल्यानंतरही उद्भवणार्या विविध समस्यांवर कशी मात करायची तसेच कोरोनामुक्त झाल्यानंतरही आपण काय काळजी घ्यायला हवी, यासाठी ठाणे महानगरपालिकेने राज्यातील पहिले अद्ययावत पोस्ट कोविड सेंटर उभारले आहे. ठाणे जिल्ह्याचे... Read more »