![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2021/09/IMG-20210906-WA0077.jpg?resize=300%2C200&ssl=1)
| मुंबई | आदिवासी पेसा क्षेत्र हे सामान्य क्षेत्रापेक्षा भिन्नच.इथली भौगोलिक परिस्थिती विपरीत, सांस्कृतिक वेगळेपणा, सामाजिक व शैक्षणिक परिस्थिती इतर विभागाच्या तुलनेत खूपच मागासलेली. परिणामी सरकारी यंत्रणा इथे प्रभावीपढे राबण्यास अडचण. सरकारी... Read more »
![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2021/06/FB_IMG_1624340738069.jpg?resize=300%2C200&ssl=1)
| पालघर / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील पिंपळशेत खारोंडा गावात राहाणाऱ्या जीवल हांडवा या वीटभट्टी कामगाराच्या कुटुंबियांनी आर्थिक विवंचनेचा कंटाळून दोन वर्षांपूर्वी जून महिन्यात आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या तीन... Read more »
![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2021/02/IMG-20210227-WA0004.jpg?resize=300%2C200&ssl=1)
| नाशिक | 6 ऑगस्ट 2002 च्या शासननिर्णयात आदिवासी पेसा क्षेत्रात कार्यरत असेपर्यत कर्मचार्यांना एकस्तर वेतनश्रेणी लागू असल्याबाबत तरतुद आहे.या निर्णयाचा लाभ राज्यातील ठाणे, पालघर, गडचिरोली यासारख्या जिल्ह्यात दिला जातो मात्र नाशिक... Read more »
![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2020/11/IMG-20201121-WA0025.jpg?resize=300%2C200&ssl=1)
| पालघर – मोखाडा | पालघर जिल्ह्यातील माखोडा येथील राहणाऱ्या आदिवासी बांधवावर काही दिवसांपासून उपासमारीची व आत्महत्येची वेळ आली होती. ही बाब नाशिक येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बन्सी कांबळे... Read more »
![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2020/10/image_750x_5f609505b1685.jpg?resize=300%2C200&ssl=1)
| मुरबाड | कोविड-१९ (Covid-19) चा वाढता प्रादुर्भाव व लॉकडाऊनमुळे मुरबाड तालुक्यातील सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान व हेळसांड होत आहे. संपूर्ण बंदच्या काळात काही शिक्षकांनी शाळांकडे ढुंकूनही पाहिले... Read more »
![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2020/10/PhotoGrid_1601741989821.jpg?resize=300%2C200&ssl=1)
| ठाणे / विशेष प्रतिनिधी | ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत येणारी शेलवली बांगर केंद्र अल्याणी ही शाळा शहापूर तालुक्यासह जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विख्यात असलेली शाळा.. शिष्यवृत्ती परीक्षा, NMMS परीक्षा, मंथन प्रज्ञाशोध परीक्षा... Read more »
![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2020/09/IMG_20200928_213053.jpg?resize=300%2C200&ssl=1)
| मुंबई | राज्यातील आदिवासी भागातील सुमारे 1 लाख 21 हजार गरोदर महिला व स्तनदा मातांना आणि 6 लाख 51 हजार बालकांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत दूध भुकटीचे मोफत... Read more »
![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2020/09/शिक्षणातील-समृद्ध-प्रयोगशाळा-पुष्प-१-जाधव.png?resize=300%2C200&ssl=1)
मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील शिक्षण कूस बदलत आहे. पारंपरिक हेकेखोर पद्धतीना तिलांजली देवून बोलक्या भिंती, मन प्रसन्न करणारे वातावरण आणि दर्जेदार शिक्षणाची हमी देणारे एकविसाव्या शतकातील कौशल्य विकास आणि एकूणच जगाला जोडणाऱ्या... Read more »
![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2020/07/FB_IMG_1595135845080.jpg?resize=300%2C200&ssl=1)
विशिष्ट ध्येयानं पछाडलेले बाबू मोरे यांच्यासारखे लोक कमाल असतात! गेल्या तीन वर्षांपासून मोरे सरांनी पालकांचं स्थलांतर रोखून धरलंय. त्यांना शेतीकडं वळवलंय. पालकांसाठी शेती आणि मुलांसाठी शिक्षणाचा मळा फुलवणारं चाकोरीबाहेरचं काम करुन दाखवलंय.... Read more »
![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2020/04/IMG-20200426-WA0013.jpg?resize=300%2C200&ssl=1)
| पालघर | पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम जव्हार मध्ये कोरोना महामारी मुळे अनेक लोकांची वाताहत होत आहे. त्यातच हातावर काम करुन पोट भरणारे गरजवंत नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंची टंचाई निर्माण झाल्याने त्यांच्या साठी जिल्हा... Read more »