संपादकीय : कामगार कायदा उर्जित रहावा..!

कोरोना संकटात लॉकडाऊनचा पर्याय निवडल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यातील मूळ समस्या ढासळती अर्थव्यवस्था. यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले आहेत. त्यातील एक प्रयत्न म्हणजे अस्तित्वात असलेल्या कामगार कायद्यात बदल करणे. आपण... Read more »

केंद्राचा रडीचा डाव सुरू – मंत्री परब

| मुंबई | केंद्र सरकारकडे आम्ही अधिकच्या रेल्वेची मागणी केल्यानंतर केंद्र सरकारने आम्हाला मध्यरात्री रेल्वेचं वेळापत्रक पाठवलं. त्यातील बहुतेक गाड्या दुपारी १२च्या आत सोडायच्या होत्या. ईदची ड्युटी आटोपून सकाळी घरी गेलेले पोलीस... Read more »

नवी मुंबई फाईव्ह स्टार, ठाणे , मिरा भाईंदर थ्री स्टार तर कल्याण डोंबिवली वन स्टार शहर..!
देशातल्या कचरा मुक्त शहरांना दिली जाणारी मानांकने जाहीर..!

| मुंबई | नवी मुंबईकरांसाठी ही चांगली बातमी आहे. देशातल्या सहा स्वच्छ पंचतारांकित शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश करण्यात आला आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नवी मुंबई शहराला पाईव्ह स्टार रेटींग मिळाले आहे.... Read more »

अखेर लॉक डाऊन ३१ मेपर्यंत वाढले..!
केंद्राची नियमावली आल्यानंतर विस्तृत नियमावली येणार..!

| मुंबई | अखेर राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. लॉकडाउनचा तिसरा टप्पा आज म्हणजेच १७ मे रोजी संपत असून केंद्राने आधीच लॉकडाउन वाढवला जाणार असल्याची घोषणा केली आहे. राज्य... Read more »

कोणते होते मोदींच्या आजच्या संवादातील मुद्दे..?

| नवी दिल्ली | कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊन 3.0 संपण्यासाठी काही दिवसांचा अवधी बाकी असताना मोदींनी लॉकडाऊन 4.0 चे संकेत दिले आहेत. लॉकडाऊन 4.0 बाबत 18... Read more »

पंतप्रधान मोदी आज रात्री पुन्हा लाईव्ह..! लॉकडाऊन वाढणार..?

| नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेला लॉकडाऊन, जागतिक परिचारिका दिवस तसंच इतर विषयांवर पंतप्रधान मोदी भाष्य करतील, अशी... Read more »

विशेष लेख – कोरोना संकट नि कोरोना काळातील शासकीय योजना..!

देशात कोणतीही आपत्ती आली तरी त्यात अधिक भरडला जातो तो गरीबच. कोरोना संकटा पूर्वीही अनेक संकट आपल्या देशावर आली. त्या संकट काळात जास्त आपत्तीत सापडला तो गरीब कष्टकरी वर्ग. आज करोना संकटात... Read more »

अर्थव्यवस्था पुनर्जिवित करण्यासाठी खर्च करणे हा सर्वात सोपा उपाय..
नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी यांचा राहुल गांधी यांच्या समवेतच्या संवादात उच्चार..!

| मुंबई | करोनामुळे रखडलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारने देशातील मोठ्या लोकसंख्येपर्यंत आर्थिक मदत पोहोचवणं गरजेचं असल्याचं मत नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी माडंलं आहे. गरीबांना तसंच... Read more »

देशोधडीला लागलेल्या मजुरांना रेल्वेचे तिकीट माफ करता येत नाही का?
गुजरातच्या कार्यक्रमाचा दाखला देत सोनिया गांधींची केंद्र सरकारवर टीका..

| नवी दिल्ली | केंद्र सरकारने परदेशात अडकलेल्या भारतीयांना राष्ट्रीय कर्तव्य म्हणून विमानाने निशुल्क परत आणले. मात्र, त्याच सरकारला लॉकडाऊनमुळे देशोधडीला लागलेल्या मजुरांना रेल्वेचे तिकीट माफ करता येत नाही का, असा थेट... Read more »

१०५ हुतात्मे मुंबईसाठी झाले हे चूक असून ते प्लेगने मरण पावले अशी मुक्ताफळेही भाजपचे उधळतील..
सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जबरदस्त प्रहार..!

| मुंबई | आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातला नेण्यावरुन शिवसेनेने सामना अग्रलेखाच्या माध्यमातून विरोधी पक्षांवर निशाणा साधला असून एकत्र येऊन सोबत लढण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. “केंद्रात गुजरातला झुकते माप देणारे सरकार... Read more »