पूरग्रस्तांसाठी उध्दव ठाकरेंचे ११ हजार ५०० रू. कोटींचं पॅकेज जाहीर..!

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. यावेळी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी नुकसानीचं सादरीकरणही करण्यात आलं. त्यानंतर पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचा... Read more »

” राजन स्वत:ची काळजी घेऊन काम कर, किती फिरतोस रे राजा ” असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आमदार राजन साळवी यांच्याशी साधला संवाद..!

| रत्नागिरी / लोकशक्ती ऑनलाईन | ‘राजन’ मतदारसंघात काय परिस्थिती ? वादळाचा परिणाम किती ? नुकसान कुठपर्यंत ? कोरोनाची परिस्थिती काय ? असा आढावा घेतानाच ‘राजन स्वतःची काळजी घेऊन काम कर, किती... Read more »

महाराष्ट्र सरकारची १० हजार कोटींची तात्काळ मदत जाहीर, फडणीसांप्रमाणे अभ्यासात वेळ न घालवल्याने कौतुक..!

| मुंबई | राज्यभरात परतीच्या पावासाने थैमान घातले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान झाले आहे. यानंतर शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याच यावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जात होती. आता राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना राज्य... Read more »

जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी इंदापुरचा पाहणी दौरा.

| इंदापूर/ महादेव बंडगर | गुरुवारी (दि 22 ऑक्टोबर) भिगवण शेटफळगडे गटात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ निर्मलाताई पानसरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री बाबुराव आप्पा वायकर , जिल्हा परिषद सदस्य हनुमंतनाना बंडगर,... Read more »

भाजप कार्यकर्त्यांनीच केला विरोधी पक्षनेत्यांचा निषेध..!

| सांगली | अतिवृष्टीमुळे सगळीकडे सारखेच नुकसान झाले आहे. तुमच्या गावात काय वेगळे असणार ? त्यामुळे ते काय बघायचे, असे वक्तव्य करून नुकसानग्रस्त भागाची पाहणी टाळणाऱ्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर... Read more »

एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहता कामा नये – पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रशासनाला सज्जड दम

| भिवंडी | मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने राज्यभर थैमान घातल्याने बळीराज्याच्या अडचणीत वाढ झाली असून हातातोंडाशी आलेले घास हिरावण्याची वेळ आता बळीराज्यावर आली आहे. त्यामुळे शासनाने शेयकऱ्यांना तातडीची मदत घ्यावी अशी... Read more »

भात शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देणार – आमदार विश्वनाथ भोईर

| कल्याण | परतीच्या पावसामुळे तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणीस तयार झालेले भातपीक शेतात आडवे झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहेत. त्यातच कोरोना साथीने आणखीनच हैराण करुन सोडल्याने शेतकरी गर्भगळीत... Read more »

अतिवृष्टीने शिंदेवाडी (ता. इंदापूर) येथील पाझर तलाव फुटला..

| इंदापूर /महादेव बंडगर | आठवडाभर चालू असलेल्या पावसामुळे शिंदेवाडी ता. इंदापूर येथील पाझर तलाव फुटला आहे, पाझर तलाव फुटल्याने शेकडो एकरवर असलेली पिके व शेतजमीनीचे अतोनात नुकसान झाले आहे. कायम दुष्काळाच्या... Read more »

इंदापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून पाहणी..

| इंदापूर / महादेव बंडगर | बुधवार दि. 14 सप्टें. रोजीच्या चक्रीवादळाने व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी निमगाव केतकी, सणसर येथे प्रत्यक्ष भेटी देऊन शेतकऱ्यांना... Read more »

खबरदार : आपण सॅनिटायझरचा अतिरेक करत आहात, मग हे वाचा..

| मुंबई |  आपण कोविड-१९ विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. या विषाणूपासून बचावासाठी आज मोठ्या प्रमाणात सॅनिटायझरचा वापर करण्यात येत आहे. सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझरचा स्वच्छतेसाठी वापर होत असला तरी सॅनिटायझरच्या... Read more »