वाचा : ह्या आहेत बकरी ईद निमित्ताने राज्य सरकारने दिलेल्या सूचना..!

| मुंबई | राज्यात आणि देशासह जगात करोनामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली असून, गर्दी व सोशल डिस्टन्सिगच्या नियमांमुळे सण उत्सवांच्या आनंदावर विरजण पडले आहे. नागरिकांना सण उत्सव साधेपणानं साजरे करण्याचं आवाहन सरकारच्या... Read more »

मराठा आरक्षणावर अंतरिम निर्णय २७ जुलै रोजी..!

| नवी दिल्ली | मराठा आरक्षणावर आज (१५ जुलै) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने तूर्तास कोणताही अंतरिम आदेश किंवा पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रकियेला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे हा मराठा... Read more »

तुमचं ऑपरेशन लोटस तर; तर आमचे ऑपरेशन लोटांगण असेल – संजय राऊत यांनी डागली तोफ..!

| मुंबई | सरकार पाडणार.. सरकार पाडणार हे रोज रोज कशाला बोलून दाखवता. आमचं चॅलेंज आहे, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच; असं आव्हानच शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिलं.... Read more »

ह्या नवीन समितीची सरकारकडून घोषणा; अचानक देणार कोरोना रुग्णालयांना भेटी

| मुंबई | कोरोनाग्रस्तांवरती नेमका कसा उपचार केला जातोय? रुग्णालयातल्या आरोग्यसुविधा व्यवस्थित आहेत का? सर्व ठिकाणी व्यवस्था नियोजन व्यवस्थित आहे का.? हे पाहण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे.... Read more »

सरकार मराठा आरक्षण बाबत गंभीर , कोर्टात भक्कम बाजू मांडणार – अशोक चव्हाण

| मुंबई | मराठा आरक्षण विधेयक महाराष्ट्र विधीमंडळात एकमताने मंजूर झाले आहे. हे आरक्षण टिकले पाहिजे हीच सरकारची भूमिका आहे. राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात अतिशय भक्कमपणे आपली बाजू मांडेल, त्या दृष्टीने शासनाने... Read more »

सरकारच प्रशासनात मराठी सक्तीचे करण्याचा निर्णय उत्तम – कौतिकराव ठाले पाटील

| पुणे | शासकीय कामकाजात मराठी भाषेची सक्ती करण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयाचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ‘काँग्रेसच्या... Read more »

महागाई भत्त्याविना येणार सरकारी कर्मचारी यांचे पगार..!

| मुंबई | कोरोनामुळे राज्य मोठ्या आर्थिक संकटात असतानाच आता राज्य सरकार काटकसर करून कारभार करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारमधील कर्मचाऱ्यांना जून २०२१ पर्यंत महागाई भत्ता न देण्याच्या निर्णयाप्रत... Read more »

अत्यावश्यक सेवेसाठी चालू केलेल्या लोकल सेवेमुळे संघटनेने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार..!
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना करत होती पाठपुरावा.!

| मुंबई | अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत लोकल सेवा चालू करण्याचा महत्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुंबई, ठाण्यात कामाला जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील चाकरमानी यांना ही सेवा सुरू करावी यासाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी... Read more »

केंद्राचा रडीचा डाव सुरू – मंत्री परब

| मुंबई | केंद्र सरकारकडे आम्ही अधिकच्या रेल्वेची मागणी केल्यानंतर केंद्र सरकारने आम्हाला मध्यरात्री रेल्वेचं वेळापत्रक पाठवलं. त्यातील बहुतेक गाड्या दुपारी १२च्या आत सोडायच्या होत्या. ईदची ड्युटी आटोपून सकाळी घरी गेलेले पोलीस... Read more »

राज ठाकरेंचा योगींवर निशाना..!

| मुंबई | उत्तरप्रदेश सरकारची परवानगी घेऊनच यापुढे इतर राज्यांना मजूर उपलब्ध केले जातील, अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सुनावले आहे. त्यांनी म्हटले... Read more »