भाजप नेत्यांच्या भेटीनंतर देखील अण्णा जानेवारीतील उपोषणावर ठाम..!

| पारनेर | शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात दिल्ली येथे शेवटचे उपोषण करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जाहीर केले. दिल्लीतील रामलीला मैदान अथवा जंतरमंतर येथे उपोषणाला परवानगी मिळाली... Read more »

| काय बोलायचं आता | आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचा गुन्हा दाखल..!

| नवी दिल्ली | नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या १६ दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. कडाक्याची थंडी पडलेली असतानाही शेतकरी तिथेच रस्त्यावर ठाण मांडून बसलेले असून कृषी कायदे रद्द करण्याची मागणी... Read more »

पेट्रोल ची नव्वदी..! भाजप खासदाराचाच मोदी सरकारला घरचा आहेर..!

| मुंबई | मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. दिवसेंदिवस पेट्रोलच्या दरात होणाऱ्या वाढीमुळे सामान्य नागरिक भरडला जात आहे. सरकारी कंपन्यांनी तेलाचे भाव वाढवल्याने पेट्रोल (petrol ) आणि... Read more »

शिवसेनेचा देखील शेतकरी आंदोलन पाठिंबा, मुख्यमंत्री दिल्लीतील बैठकीला देखील लावणार हजेरी..!

| मुंबई | शिरोमणी अकाली दलाच्या शिष्टमंडळाने रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा असेल असे आश्वासन दिल्याची माहिती अकाली दलाच्या नेत्यांनी दिली.... Read more »

शेतकरी कायद्यांवरून मोदी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी शरद पवार भेटणार राष्ट्रपतींना..!

| मुंबई | मागील काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या शेतक-यांचं आंदोलन दिवसेंदिवस उग्र होताना दिसत आहे. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून बसले आहे. पाच वेळा... Read more »

आपल्याकडे पैसे आहेत..! मग घ्या स्वर्गात घर..!

| नवी दिल्ली | मोदी सरकारने मंगळवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता देशातील कोणताही व्यक्ती जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन खरेदी करू शकतो व तिथेच वास्तव्य देखील करू शकतो. केंद्रीय... Read more »

मोदी सरकारच्या गेल्या ६ वर्षात खराब दर्जाच्या दारू गोळा निर्मितीमुळे ९६० कोटींचे नुकसान आणि वाढले अपघात..!

| नवी दिल्ली | मागील लगतच्या सहा वर्षात सरकारी मालकीच्या ऑर्डीनन्स फॅक्टरी बोर्डाकडून खराब दर्जाच्या दारुगोळयाचा पुरवठा करण्यात आला. त्यावर भारतीय लष्कराचा निधी मोठया प्रमाणात खर्च झाला आहे. इतक्या पैशात मध्यम पल्ल्याच्या... Read more »

विनय सहस्रबुद्धे यांच्या रूपाने केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व वाढणार..?

| नवी दिल्ली | भारतीय जनता पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष मोदी सरकारच्या आगामी मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. संघटनेत काम करणा-या नेत्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता सरकारमध्ये नवे... Read more »

मोदी सरकार विरोधात शेतकरी आक्रमक, देशभरात निदर्शने..!

| नवी दिल्ली | केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाविरोधात शुक्रवारी देशव्यापी ‘भारत बंद’ आंदोलन पुकारण्यात आले होते. यासाठी ३१ शेतकरी संघटनांनी पुढाकार घेतला असून याला जवळपास १७ राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला.... Read more »

कायदे नकोत, सरळसरळ स्वामिनाथन आयोग लागू करा – अंबादास गावंडे

| बुलढाणा | सत्ताधारी भाजप सरकारने केंद्रामध्ये शेती आणि शेतकरी यांना उध्वस्त करणारे विधेयक संसदेत मंजूर करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे पुढील काळात शेतकऱ्यांची भांडवलदारा कडून मोठ्या प्रमाणात लूट होणार आहे.... Read more »