श्रीलंकेचा भारताला धक्का, भारतासोबतचा अतिशय महत्वाचा करार केला रद्द..!

| कोलंबो | शेजारचा देश श्रीलंकेने भारताला मोठा धक्का दिला आहे. रणनीतिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असणारा इस्टर्न कंटेनर टर्मिनल प्रकल्प श्रीलंकेच्या सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदी महासागरात चीनला शह देण्यासाठी भारतासाठी... Read more »

काय सांगता.. आता भारतातून बस ने जाता येणार सिंगापूर ला…!

| नवी दिल्ली | तुम्ही एखाद्या गावी जाण्यासाठी बसचा पर्याय नेहमी निवडता. बसने आपल्या राज्यात सहजगत्या प्रवास करू शकता. फार तर परराज्यात एखादवेळी बसचा पर्याय निवडला जातो. मात्र, तुम्हाला जर कोणी परदेशाचा... Read more »

फक्त त्यांना नव्या बंदुका पाहिजे…!

मागचं अख्खं वर्ष कोरोनानं पार चोळामोळा करून, चुरगळून फेकून दिलं. सारे धर्म, एकेक देव, बाबा, पुजारी.. सारं सारं काही काळासाठी का होईना, पण आरपार भंगारात गेलं होतं. मात्र कचऱ्यातूनही धंदा शोधणारे हुशार... Read more »

भारताचा पॉवर स्कोअर घसरला, कोरोनानाने होरपळून सुद्धा अमेकिरा पहिल्याच स्थानी..!

| दिल्ली | कोरोना या संसर्गजन्य रोगाचा फटका सर्वांनाच बसला. अनेक देश आर्थिक खाईत बुडालेले असताना जगभरातील शक्तिशाली देशांची यादी जाहीर झाली आहे. नेहमीप्रमाणे सर्वात शक्तिशाली देश म्हणून अमेरिका प्रथम क्रमाकांवर आहे.... Read more »

जागर इतिहासाचा : गुप्तहेरांची गोष्ट – द स्पाय मास्टर (भाग १)

“निदान आता तरी सांगा! तुम्ही ही एवढी सगळी माहिती कुठून गोळा केलीत? त्यांच्या ह्या प्रश्नाचं उत्तर त्याने हसून झटकलं आणि अखेरपर्यंत त्याने ते उत्तर कुणालाच सांगितलं नाही. १० एप्रिल १९५५, दक्षिण चीनी... Read more »

जागर इतिहासाचा : गोष्ट गुप्तहेरांची – ब्लॅक टायगर’ (भाग १)

१९७१ च्या बांगलादेश मुक्तीसंग्रामचा वचपा पाकिस्तान कधीही काढू शकतो ह्याची भारतीय गुप्तचर संघटनेला भीती होती. अशावेळी, पाकिस्तानात जाऊन तिथल्या हालचालीवर लक्ष ठेऊन सगळी माहिती बिनबोभाटपणे पुरवू शकेल अशा हुशार, धूर्त, साहसी देशभक्त... Read more »

मराठमोळे कॅप्टन अमोल यादव यांची स्वप्नपूर्ती, भारतीय बनावटीच्या विमानाची चाचणी यशस्वी..!

| मुंबई | सध्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’वर भर दिला जात आहे. अशावेळी भारतासाठी आणि मराठी माणसांसाठी अभिमानास्पद अशी बातमी आहे. अमोल यादव यांनी अथक परिश्रमाने बनवलेल्या विमानाची टेक ऑफ... Read more »

संपादकीय : हम आझाद है..!?

गुलामांना गुलामीची जाणीव जोपर्यंत होत नाही तो पर्यंत त्याला स्वातंत्र्याचा अर्थ कळत नाही. ज्याला ज्याला स्वातंत्र्याचा अर्थ समजला त्यांनी गुलामगिरीचं जोखड फेकून क्रांतीच्या मशाली पेटवल्या. त्या मशाली होत्या स्वत्वाच्या, समर्पणाच्या, त्यागाच्या आणि... Read more »

गोष्ट ‘ भारत ‘ आणि ‘ INDIA ‘ नावाची..!

‘जपानचे नाव इंग्रजीत जपानच आहे, जर्मनीचे नाव जर्मनीच आहे. फक्त भारताला इंग्रजीत इंडिया म्हणतात. इंडियन हा शब्द आदिवासींसाठी आणि शिवी म्हणून वापरतात. त्यामुळे तो आपण बंद करायला पाहिजे,’ अशा प्रकारचा संदेश अधूनमधून... Read more »

हे माहीत आहे..? केवळ भारतातच नाही तर ‘या’ देशातही आजच साजरा होतो स्वातंत्र्य दिवस !!

| मुंबई | १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांच्या २०० वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. आज संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा होत आहे. आज भारतात ७४ वा स्वातंत्र्य दिवस... Read more »