संपादकीय : कामगार कायदा उर्जित रहावा..!

कोरोना संकटात लॉकडाऊनचा पर्याय निवडल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यातील मूळ समस्या ढासळती अर्थव्यवस्था. यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले आहेत. त्यातील एक प्रयत्न म्हणजे अस्तित्वात असलेल्या कामगार कायद्यात बदल करणे. आपण... Read more »

केंद्राचा रडीचा डाव सुरू – मंत्री परब

| मुंबई | केंद्र सरकारकडे आम्ही अधिकच्या रेल्वेची मागणी केल्यानंतर केंद्र सरकारने आम्हाला मध्यरात्री रेल्वेचं वेळापत्रक पाठवलं. त्यातील बहुतेक गाड्या दुपारी १२च्या आत सोडायच्या होत्या. ईदची ड्युटी आटोपून सकाळी घरी गेलेले पोलीस... Read more »

सेनेचा योगींवर पलटवार..! केला हा व्हिडिओ शेअर..

| मुंबई | आपल्या रक्ताने, घामाने महाराष्ट्राला पाणी देणाऱ्या, उन्नत बनवणाऱ्या कामगारांना शिवसेना-कॉंग्रेस सरकारकडून छळ मिळाला आहे आणि या अमानवी व्यवहारासाठी उद्धव ठाकरे यांना जनता कधीच माफ करणार नाही, असे म्हणत उत्तर... Read more »

राज ठाकरेंचा योगींवर निशाना..!

| मुंबई | उत्तरप्रदेश सरकारची परवानगी घेऊनच यापुढे इतर राज्यांना मजूर उपलब्ध केले जातील, अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सुनावले आहे. त्यांनी म्हटले... Read more »

ज्योती कुमारीच्या धिरोदत्त वागण्याला इवांका ट्रम्प यांचा देखील सलाम..!
आजारी वडिलांना सायकलवर बसून सात दिवसांत पार केले तब्बल १२०० किमी अंतर..!

| मुंबई | लॉकाउनमुळे एकीकडे स्थलांतरित मजूर पायी किंवा मिळेल त्या मार्गाने आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान १५ वर्षीय ज्योती कुमारीचं नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पण सर्वात अविश्वसनीय... Read more »

राहूल गांधींचा आश्वासक वावर..!
स्थलांतरित मजुरांसोबतच्या गप्पा आपुलकी वाढविणाऱ्या..!

| नवी दिल्ली | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी दिल्लीच्या रस्त्यावर उतरत गावाकडे पायी चालत निघालेल्या मजुरांशी संवाद साधला. देशातील इतर शहरी भागांप्रमाणेच रोजगार न उरल्यामुळे दिल्लीतील मजूरही आपापल्या गावी परतत... Read more »

मोदींनी सांगितलेले स्वावलंबी भारताचे हे आहेत ‘ पाच ‘ खांब..!

| नवी दिल्ली | कोरोना विषाणू आणि देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला संबोधित केलं. लॉकडाऊन ३ चा कालावधी आता काही दिवसांनी म्हणजेच १७ मे रोजी संपणार आहे. त्या... Read more »

विशेष लेख – मजुरांची सामाजिक सुरक्षितता..!

मजुरांची सामाजिक सुरक्षा म्हणजे अन्न ,वस्त्र निवारा,औषध, शिक्षण, नियमित आर्थिक मदत परंतु ज्यांच्या राहण्याच्या जागा निश्चित नाहीत, ज्यांच्याकडे मतदार ओळखपत्र नसल्याने स्थानिक निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क, वीज/ पाणी बिल, रेशनकार्ड यांपैकी काहीही... Read more »

विशेष लेख – कोरोना संकट नि कोरोना काळातील शासकीय योजना..!

देशात कोणतीही आपत्ती आली तरी त्यात अधिक भरडला जातो तो गरीबच. कोरोना संकटा पूर्वीही अनेक संकट आपल्या देशावर आली. त्या संकट काळात जास्त आपत्तीत सापडला तो गरीब कष्टकरी वर्ग. आज करोना संकटात... Read more »

देशोधडीला लागलेल्या मजुरांना रेल्वेचे तिकीट माफ करता येत नाही का?
गुजरातच्या कार्यक्रमाचा दाखला देत सोनिया गांधींची केंद्र सरकारवर टीका..

| नवी दिल्ली | केंद्र सरकारने परदेशात अडकलेल्या भारतीयांना राष्ट्रीय कर्तव्य म्हणून विमानाने निशुल्क परत आणले. मात्र, त्याच सरकारला लॉकडाऊनमुळे देशोधडीला लागलेल्या मजुरांना रेल्वेचे तिकीट माफ करता येत नाही का, असा थेट... Read more »